मुंबई विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडी विभाग बंद केल्यानंतर आता याच विषयाशी संबंधित असलेल्या पाली भाषेतील संशोधनाचाही बोजवारा उडाला आहे. पाली भाषेत एम.फिल करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध तपासण्याची जबाबदारी संस्कृत व वैदिक विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविण्यात आल्याने विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत. या संदर्भात विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी कुलगुरू व प्रकुलगुरूंना पत्र पाठवून पालीच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी केली आहे.
Wednesday, 1 January 2014
Monday, 9 December 2013
सरकारलाच नकोय बुद्धठेवा!
निवडणुका आल्या की राजकारण्यांना आठवण होते ती तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित जनतेची. कारण या वर्गाकडे एकगठ्ठा मते असतात आणि त्या मतांवर निवडणुकांमधील जय-पराजय ठरू शकतात, असा अनुभव आहे. पण याच दलित जनतेच्या श्रद्धास्थानी सर्वोच्च असलेल्या गौतम बुद्धांचा अनमोल ठेवा जतन करण्याची वेळ आली की, त्यांचे हात आखडतात. त्यांना दलितांची मते हवी असतात, पण बुद्धठेव्याची जपणूक करायची नसते.. केंद्र आणि राज्य सरकारही बुद्धठेव्यापासून हात झटकते; मग सुरू होते या ठेव्याची अक्षम्य परवड. सध्या हीच परवड मागाठाणेच्या लेणींच्या नशिबी आली आहे, त्याविषयी... लोकप्रभा या मासिकामध्ये आलेल्या लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सरकारलाच नकोय हा बुद्धठेवा ! त्यांना हवीय केवळ बौद्धांची मते (लोकप्रभा)
सरकारलाच नकोय हा बुद्धठेवा ! त्यांना हवीय केवळ बौद्धांची मते (लोकप्रभा)
Tuesday, 3 September 2013
हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक:संजय पवार (कलमनामा )
(लेखक:संजय पवार (कलमनामा मासीक )
हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.
Sunday, 1 September 2013
Wednesday, 7 August 2013
‘विपश्यना’ : एक आर्त अनुभूती
विपश्यनेचा कोर्स करण्यापूर्वी मन कितपत साशंक होतं हे आता आठवत नाही, पण साशंक होतं हे नक्की किती आणि कशाबद्दल होतं, हे काळाच्या ओघात विसरून गेलो किंवा विपश्यना घेतल्यानंतर मनातल्या शंका, सूर्यप्रकाशानं विरून जाणा-या धुक्यासारख्या दूर झाल्या. पण ही ज्याच्या त्याच्या अनुभवाची गोष्ट आहे आणि स्वत:ला कोणी कसा अनुभव येऊ द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या
Thursday, 25 July 2013
महाबोधी महाविहाराचा वाद चिघळविण्यास काँग्रेस जबाबदार :भाग -3
महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात यावे यासाठी अनागारिक धम्मपाल यांनी सुरु केलेला संघर्ष अव्याहतपणे सुरु होता.न्यायालय आणि सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यात तत्कालीन हिंदू नेत्यांनी तसेच राजकीयदृष्ट्या प्रबळ होत असलेल्या कांग्रेस पक्षाने अडथळे निर्माण केले होते.सनातनी हिंदुनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेनेही महंत कृष्ण दयाल गिरी यांच्या बाजूने सहभाग घेऊन महाबोधी महाविहारावर हिंदूंचा हक्क सांगण्यास सुरुवात केली.हा प्रश्न धार्मिकदृष्ट्या संवेदनशील बनविला गेल्यामुळे
Sunday, 7 July 2013
विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला
जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश
देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध
शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला
हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये
बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व
Subscribe to:
Posts (Atom)


