Wednesday, 25 March 2026

बौद्ध धम्मातील अहिंसा : तत्त्व आणि व्यवहार

 


प्रस्तावना

अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. परंतु याचे कठोर विश्लेषण केल्यास कोणताही धर्मज्ञ व उपासक त्यांचे तंतोतंत पालन करण्यास अक्षम्य असतो. कारण कळत न कळत प्रत्येकाच्या हातून हिंसा होत असते. जसे कि रस्त्याने चालताना कोणाच्याही पायाखाली सूक्ष्मजीवजंतू येवून त्यांचे मरणप्राय होणे.परंतु बौद्ध धम्मात अहिंसेकडे बघण्याचा अर्थ व परिस्थितीनुसार त्याचा दृष्टीकोन एका वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो कसा आहे ? हे बघितले पाहिजे. 

Tuesday, 2 August 2022

The Kashmiri monk who helped spread Buddhism across Asia

 


Javanese folklore contains the story of a late 4th century Hindu king named Vadhaka who converted to Buddhism. According to the legend, one night, Vadhaka’s mother had a dream about a holy man coming to Java on a flying boat. The very next day, a Kashmiri monk named Gunavarman reached the shores of the island.

On Gunavarman’s arrival, Vadhaka’s mother asked the king to welcome the monk. The conversations that followed between the monk, the king and his mother are recorded in Memoirs of Eminent Monks, a combination of biographies of monks in China that was compiled by Hui Jiao of the Jiaxiang temple in the 5th century.

Buddha’s teachings with dhrupad in a leap of artistic faith (Scroll.in)


“Buddha, Kabir, or the many abhangs in Marathi, the vachannas in Kannada or the cryptic verse from Thirukkural that talk of life, death and everyday truths,” he said. “There’s so much of good secular poetry in the many languages of South Asia that can be sung in raga. If I sing something that’s over 2000 years old today, am I not being more traditional? The parampara of ragas is to me truly modern because I am modern. My practice is influenced by Ambedkar who led me to both Kabir and Buddha.” details Click for a link in Scroll. in) 


A Sinhalese missionary’s quest to reclaim the Mahabodhi Temple (Scroll.in)

 


In the 19th century, when the English poet and journalist Edwin Arnold called on Buddhists everywhere to help restore their religious shrines in India, a young Sinhalese man decided to take up the cause of the Mahabodhi Temple in Bodh Gaya. Anagarika Dharmapala was just 26 then and had a religious status that lay between a monk and a layperson. In 1891, spurred by Arnold’s exhortation, he decided to go on his first pilgrimage to the Mahabodhi Temple and pray at the spot under the Bodhi Tree that is believed to be where the Buddha attained enlightenment. For details  click on the link on Scroll.in  Claim on Bodhgaya Temple 

Wednesday, 26 February 2020

How Does a Buddhist Monk Face Death?

George Yancy: I was about 20 years old when I first became intrigued by Eastern thought, especially Buddhism. It was the transformation of Siddhartha Gautama to the Buddha that fascinated me, especially the sense of calmness when faced with competing desires and fears. For so many, death is one of those fears. Can you say why, from a Buddhist perspective, we humans fear death?
Dadul Namgyal: We fear death because we love life, but a little too much, and often look at just the preferred side of it. That is, we cling to a fantasized life, seeing it with colors brighter than it has. Particularly, we insist on seeing life in its incomplete form without death, its inalienable flip side. It’s not that we think death will not come someday, but that it will not happen today, tomorrow, next month, next year, and so on. This biased, selective and incomplete image of life gradually builds in us a

Saturday, 16 March 2019

Hinduism and Talibanism ( By Mukundan C. Menon)


Which is more deplorable: destruction of Buddhism in its own birth place in ancient India by Hindus, or of Buddha statues by present day Islamic Talibans in Afghanistan?

Two well known academicians of Kerala - Prof KM Bahauddin, former pro-vice chancellor of Aligarh Muslim and Osmania universities, and Dr MS Jayaprakash, professor of history at Kollam - throw some deep insights into the dark history of India when Buddhism was systematically eliminated by Brahminical forces who control Hinduism, then and now. 

Sunday, 17 September 2017

Buddha's teaching in the Kalama Sutta


Do not believe in what you have heard;
do not believe in the traditions because they had been handed down for generations,
do not believe in anything because it is rumoured and spoken by many;
do not believe merely because a written statement of some old sage is produced;
do not believe in conjectures;
do not believe in that as truth to which you have become attached by habits
do not believed merely the authority of your teachers and elders.
After observation and analysis, when it agrees with reason and is conductive to the good and gain of one and all, then accept it and live up to it.
Pray do not, therefore, believe me when I come to the philosophical issues until and unless you are convinced of what I say, either as a sequel to proper reasoning or by means of a practical approach.

To abstain from evil;
           To do good;
              To purify the mind
These are teachings of all the Buddhas. 

It sounds simple but is so difficult to practice.  One cannot be a true Buddhist unless he puts he doctrine of Buddha into practice.  

Buddha said:
Ye to whom the truths I have perceived have been made known by me, make them surely your own; practice them, meditate upon them, spread them abroad; in order that the pure religion may last long and be perpetuated for the good and the gain and the weal of men.  

[ Buddhism is not religion. It is a system of philosophy coordinated with code of morality, physical and mental. The in view is the extinction of suffering and death.]

Wednesday, 12 October 2016

जानिए क्या है बौद्ध धर्म! ( रविश कुमार के बोल)

बौद्ध धर्म को हम मानवीय धर्म कह सकते हैं, क्योंकि बौद्ध धर्म ईश्वर को नहीं, मनुष्य को महत्व देता है। भगवान बुद्ध ने अहिंसा की शिक्षा के साथ ही अपने धर्म के अंग के तौर पर सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, राजनैतिक स्वतंत्रता एवं समानता की शिक्षा दी है। उनका मुख्य ध्येय इंसान को इसी धरती पर इसी जीवन में विमुक्ति दिलाना था, न कि मृत्यु के बाद स्वर्ग प्राप्ति का काल्पनिक वादा करना।
 बुद्ध ने साफ कहा था कि उनका उपदेश स्वयं उनके विचार पर आधारित है, उसे दूसरे तब स्वीकार करें, जब वे उसे अपने विचार और अनुभव से सही पाएं। जिस प्रकार एक सुनार सोने की परीक्षा करता है, उसी प्रकार मेरे उपदेशों की परीक्षा करनी चाहिए। दूसरे किसी भी धर्म संस्थापक ने कभी यह बात नहीं की।

Saturday, 27 February 2016

बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू

तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक, अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.

Sunday, 29 November 2015

लुंबिनी में मिला दुनिया का सबसे प्राचीन बौद्ध विहार (BBC NEWS)

बुद्ध की जन्मस्थली पर खुदाई कर रहे पुरातत्वविदों ने अब तक ज्ञात सबसे पुराने बौद्ध धर्मस्थल की खोज की है.
नेपाल के लुंबिनी में स्थित माया देवी मंदिर में खुदाई के दौरान मिली शहतीर ईसा से 600 वर्ष पूर्व है.ऐसा लगता है कि बौद्ध विहार में एक पेड़ था. यह खोज उस किवंदति की पुष्टि करती है जिसमें कहा जाता है कि बुद्ध के जन्म से समय मां ने पेड़ की एक शाखा को पकड़ रखा था.पुरातत्वविदों की टीम द्वारा जर्नल एंटीक्विटी को दी गई सूचना में कहा गया है कि यह खोज बुद्ध के जन्म की तारीख के बारे में विवाद का पटाक्षेप कर सकती है.हर वर्ष हजारों की संख्या में बौद्ध श्रद्धालु लुंबिनी की धार्मिक यात्रा पर जाते हैं.

Thursday, 13 November 2014

मोदीच्या बौध्दधर्म प्रेमामागील खरे वास्तव (लोकमत :ले. पुण्याप्रसून वाजपेई)

जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी क्योटो येथील तोजी बौद्ध मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किंकाकुजी बौद्ध मंदिरालाही भेट दिली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे सार्क राष्ट्रांची परिषद होणार आहेस त्याही वेळी ते काठमांडू येथील बौद्धनाथ किंवा स्वयंभूनाथ स्तुपाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथे अमनिभा मोनॅस्टरीला भेट देण्याची इच्छा ते व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे सर्व उगाचच घडत नाही. त्यामागे निश्चित असा हेतू आहे. मोदी यांनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली त्यामागेसुद्धा त्यांचा असाच निश्चित हेतूृ होता. ज्या-ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत, त्या-त्या राष्ट्रांना ते

Monday, 20 October 2014

विपश्यना: जीवन जिने कि कला (गोयंका गुरुजी का प्रवचन)

सभी सुख एवं शांति चाहते हैं, क्यों कि हमारे जीवन में सही सुख एवं शांति नहीं है। हम सभी समय समय पर द्वेष, दौर्मनस्य, क्रोध, भय, ईर्ष्या आदि के कारण दुखी होते हैं। और जब हम दुखी होते हैं तब यह दुख अपने तक ही सीमित नहीं रखते। हम औरों को भी दुखी बनाते हैं। जब कोई व्यक्ति दुखी होता है तो आसपास के सारे वातावरण को अप्रसन्न बना देता है, और उसके संपर्क में आने वाले लोगों पर इसका असर होता है। सचमुच, यह जीवन जीने का उचित तरिका नहीं है।

Monday, 24 February 2014

Buddhist Monumental effort (By D. KRISHNAN)

THE painted ceilings of the Buddhist caves at Ajanta have not drawn as much international attention as the murals. A reason could be that the paintings on the walls deal with incidents from the Buddha’s life and episodes from the Jataka tales, which have a human appeal, whereas the ceilings have geometrical and floral motifs and images of creepers, animals and birds, celestial beings, clowns and so forth. The care for detail that is evident in these paintings is striking. The brilliant portrayal of animal figures, such as a charging bull or elephants, and a flock of geese shows the Ajanta artists’ knowledge of animal anatomy.

Putting the Buddha in Jail Bodh Gaya Blasts (By David Geary)

In the aftermath of the Bodh Gaya bomb blasts in Bihar in mid-2013, the Nitish Kumar government unleashed a security-enhancing and shops-demolition drive. This has increased the sense of insecurity among residents and shopkeepers who sense a wider conspiracy behind it all.
David Geary (david.geary@ubc.ca) is with the University of British Columbia, Okanagan.
In the early morning of 7 July 2013, Bodh Gaya – the place where the Buddha is said to have gained enlightenment – was rocked by a series of low-intensity timed explosions. The first blast took place at 5:15 am with several explosions in quick succession over the next hour. Four of the bomb blasts took place within the Mahabodhi temple complex injuring two Buddhist monks from Myanmar and Tibet. Five additional blasts took place at the Tibetan Tergar Monastery, the 80 ft Buddha statue and the nearby bus stand. Only peripheral damage to the structure of the world ­famous Mahabodhi temple was reported but the ramifications of the blasts have been enormous.

Wednesday, 15 January 2014

विवेकानंदांच्या विचारांचा मूलस्रोत बौद्ध तत्त्वज्ञानात

लेखक: संदीप जावळे (लोकप्रभा दि १७ जानेवारी २०१४ ला प्रकाशित )

येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या विचारांमागचा, प्रेरणांचा मूळ स्र्ोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते.

Wednesday, 1 January 2014

मुंबई विद्यापीठाचे बुद्धिस्ट स्टडीकडे दुर्लक्ष (लोकसत्ता दि.०१.०१.२०१४)


मुंबई विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडी विभाग बंद केल्यानंतर आता याच विषयाशी संबंधित असलेल्या पाली भाषेतील संशोधनाचाही बोजवारा उडाला आहे. पाली भाषेत एम.फिल करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध तपासण्याची जबाबदारी संस्कृत व वैदिक विषयाच्या प्राध्यापकांवर सोपविण्यात आल्याने विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत. या संदर्भात विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी कुलगुरू व प्रकुलगुरूंना पत्र पाठवून पालीच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी केली आहे. 

Monday, 9 December 2013

सरकारलाच नकोय बुद्धठेवा!

निवडणुका आल्या की राजकारण्यांना आठवण होते ती तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित जनतेची. कारण या वर्गाकडे एकगठ्ठा मते असतात आणि त्या मतांवर निवडणुकांमधील जय-पराजय ठरू शकतात, असा अनुभव आहे. पण याच दलित जनतेच्या श्रद्धास्थानी सर्वोच्च असलेल्या गौतम बुद्धांचा अनमोल ठेवा जतन करण्याची वेळ आली की, त्यांचे हात आखडतात. त्यांना दलितांची मते हवी असतात, पण बुद्धठेव्याची जपणूक करायची नसते.. केंद्र आणि राज्य सरकारही बुद्धठेव्यापासून हात झटकते; मग सुरू होते या ठेव्याची अक्षम्य परवड. सध्या हीच परवड मागाठाणेच्या लेणींच्या नशिबी आली आहे, त्याविषयी... लोकप्रभा या मासिकामध्ये आलेल्या लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सरकारलाच नकोय हा बुद्धठेवा ! त्यांना हवीय केवळ बौद्धांची मते (लोकप्रभा)

Tuesday, 3 September 2013

हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक:संजय पवार (कलमनामा )



(लेखक:संजय पवार (कलमनामा मासीक )
हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.

Sunday, 1 September 2013

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील   वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजदचे सांसद श्री रघुवंशसिंग यांनी संसदेमध्ये शून्यकाल मधील प्रश्नोत्तरात तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात असून ते भारतात परत आणण्याची

Wednesday, 7 August 2013

‘विपश्यना’ : एक आर्त अनुभूती


डॉ. राजेंद्र बर्वे (युनिक फिचर्स)
विपश्यनेचा कोर्स करण्यापूर्वी मन कितपत साशंक होतं हे आता आठवत नाही, पण साशंक होतं हे नक्की किती आणि कशाबद्दल होतं, हे काळाच्या ओघात विसरून गेलो किंवा विपश्यना घेतल्यानंतर मनातल्या शंका, सूर्यप्रकाशानं विरून जाणा-या धुक्यासारख्या दूर झाल्या. पण ही ज्याच्या त्याच्या अनुभवाची गोष्ट आहे आणि स्वत:ला कोणी कसा अनुभव येऊ द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या